Ad will apear here
Next
मला उमजलेले जे. कृष्णमूर्ती
आंध्र प्रदेशमधील चित्तूर जिल्ह्यात १८९५ मध्ये जिद्दु उर्फ जे. कृष्णमूर्ती यांचा जन्म झाला. थोऑसॉफीचे शिक्षण घेतलेल्या कृष्णमूर्ती यांनी संघटनेचा अडथळा दूर करीत आपली शिकवण लोकांपर्यंत पोचवली. सर्जनशील शिक्षणाचा पाया त्यांनी घातला.

रूढ धार्मिक पद्धतीशिवाय त्यांनी दिलेले विचार म्हणजे वर्तमानातील प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी होय. त्यांचे विचार हेमकिरण पत्की यांनी 'मला उमजलेले जे. कृष्णमूर्ती'मधून मांडले आहेत.

खऱ्या शिक्षणाचे महत्व, मनाचे शिक्षण, शिस्त म्हणजे काय, निसर्गातून मिळणारा पाठ, वाचन, स्वतःला ऐकण्याची सवय, बुद्धी आणि भावना, सदभाव, निखळ पाहणे, तरुण मन, भय, एकटेपण, असमाधान, वस्तुस्थिती, अनुसरण, निनावी जगणे, साधेपणा, निसर्ग, रंग, हिंसा आदी वेगवेगळ्या ६२ विषयांवरील जे. कृष्णमूर्ती यांचे नवीन विचार यात वाचायला मिळतात. तसेच कृष्णमूर्ती यांची ओळख, त्यांचे कार्यही यात सांगितले आहे.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZNCBE
Similar Posts
पेन्शन आता प्रत्येकाला ! बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती
|| साधनामस्त || नर्मदा परिक्रमेचं हे कथन लेखक जगन्नाथ कुंटे यांनी पहिल्यांदा केलेल्या परीक्रमेचे अनुभव यापूर्वी त्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. 'साधनामस्त' मध्ये त्यांच्या चौथ्या परीक्रमेचे अनुभव आले आहेत. पहिल्या परीक्रमेपेक्षा ही वेगळी. त्यात भेटणारी माणसं वेगळी, अनुभव वेगळे. मात्र ही परिक्रमा पहिल्या परीक्रमेप्रमाणेच
रिकामा कॅनव्हास भारतीय स्त्रीची प्रतिमा पूर्वीपासून सहनशील, आज्ञाधारक, कुटुंबवत्सल अशी आहे. या प्रतिमेतील स्त्रीचे दर्शन अमृता प्रीतम यांच्या 'रिकामा कॅनव्हास' या कथासंग्रहातून दिसते. मात्र, या कथा स्त्रीवादी असल्या तरी यातील स्त्री कुमकुवत नाही, परीस्थितीचे रडगाणे न गाता त्यावर मत करून धैर्यशीलतेचे दर्शन घडविणारी आहे
निर्णय आणि जबाबदारी समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो. पण हा कामाचा डोंगर निर्माण झाला कसा याचा विचार आपण केव्हाही करत नाही. काम मागे राहायला आपणच कारण असतो आणि मग साचलेली कामे होणे अशक्य वाटायला लागतं. आपल्या जगण्यात अशी परिस्थिती अनेकदा येते. काहीवेळा निर्णय घेता येत नाही, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language